भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त शुक्रवार – १४ एप्रिल रोजी दादरमधील चैत्यभूमीला मोठ्या संख्येने भाविक येतात. या कारणास्तव मुंबई वाहतूक पोलिसांनी दादरमध्ये चोख व्यवस्था केली आहे.
चैत्यभूमीच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरील वाहनांच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने गुरुवारी रात्री 11 वाजल्यापासून शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत काही निर्बंध घालण्यात आले आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय आणि मध्य) राज टिळक रौशन यांनी सांगितले.
वन वे आणि बंद रस्ते:
हेही वाचा