Advertisement

यंदाही अकरावी प्रवेशाचा मार्ग होणार खडतर


यंदाही अकरावी प्रवेशाचा मार्ग होणार खडतर
SHARES
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात नामांकित कॉलेजांमधील अकरावी प्रवेशाचा मार्ग खडतर होणार आहे. कारण ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादीतील संख्या १६ हजार ४६२ पर्यंत पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत सुमारे ३ हजारानं वाढ झाली आहे. यामुळे यंदा नामांकित कॉलेजांमधील प्रवेश नव्वदीतच रेंगाळणार असल्याचं चित्र दिसत आहे.



विद्यार्थ्यांमध्ये रंगणार स्पर्धा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा