डाॅ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी केल्यानंतर नव्या कुलगुरूच्या शोधासाठी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या निवड समितीच्या अध्यक्षपदी डॉ. के. कस्तुरीरंगन यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूची निवड करण्यासाठी या निवड समितीची स्थापना केली.
आता पुन्हा चूक नको, VC म्हणून एखादी लायक व्यक्ती नेमावी. Online assessment चा त्रास विद्यार्थी व शिक्षकांना देऊ नये. कार्यप्रणाली सुधारा!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 24, 2017
हेही वाचा -
३० ऑक्टोबरपर्यंत भरा 'एटीकेटी'चा फॉर्म