Advertisement

धनत्रयोदशी समृद्धीचा काळ


SHARES

मुंबई - दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, हा सण समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठीचा काळ आहे. अशी अख्यायिका आहे की या दिवशी घरी येणारं धन तेरा पटीनं वाढतं. त्यामुळं या दिवशी चांदी खरेदीची प्रथा आहे. या दिवशी लक्ष्मीसह कुबेरचीही पुजा केली जाते. या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ॐ श्रीं श्रीं महालक्ष्म्यै श्रीं श्रीं ॐ नम: या मंत्राचा जप केला पाहिजे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा