Advertisement

कुणाचं बळ?

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना असो की भाजपा दोघांनाही आपापलं बळ कळून आलं आहे. पण निवडणुकीआधी एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेतल्याने दोघांची गरज असून देखील एकमेकांशी जुळवून घेताना गोची झाली आहे.

कुणाचं बळ?
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा