Advertisement

'नोटांचा निर्णय गरिबांसाठी फायदेशीर'


SHARES

मुंबई - नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत, ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या. या निर्णयामुळे सामान्यांचा बराच गोंधळ उडालाय. मात्र, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर नेने यांनी या नोटा बंद करण्याचा निर्णय गरिबांसाठी कसा हितकर आहे हे स्पष्ट केलंय.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा