Advertisement

विनाचर्चा अर्थसंकल्प मंजूर केल्यानं शिवसेना आक्रमक


विनाचर्चा अर्थसंकल्प मंजूर केल्यानं शिवसेना आक्रमक
SHARES

मुंबई - विधानसभेमध्ये चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपा-शिवसेनेच्या आमदारांशिवाय विरोधी पक्षाचे इतर आमदार विधानसभेमध्ये नसताना अर्थसंकल्प मंजूर केल्याने शिवसेना आक्रमक झाली. 

चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर करणं म्हणजे एकप्रकारे ही मुस्कटदाबीच सुुरु आहे - विजय औटी, आमदार, शिवसेना

दरम्यान, 19 आमदारांना निलंबित केल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी कारवाई विरोधात मूक आंदोलन सुरू केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा