Advertisement

उरण ते मुंबई जल वाहतूक पुन्हा सुरू

मुसळधार पावसामुळे उरण ते मुंबई दरम्यानची जलसेवा गेल्या बारा दिवसांपासून बंद होती

उरण ते मुंबई जल वाहतूक पुन्हा सुरू
SHARES

मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्रामुळे गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेली उरण-मुंबई दरम्यानची जलसेवा शनिवार, २९ जुलै रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली आहे.


हेही वाचा

मुलुंड, घाटकोपरमध्ये बेस्टची बससेवा विस्कळीत; चालक संपावर


दुपारी 2:00 वाजता मुंबईच्या भाऊचा धक्का येथून पहिली बोट सोडण्यात आली. त्यानंतर तीन वाजल्यापासून दर तासाला मोरा बंदरातून प्रवासी बोटी नियमित करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

ठाणे : दिवसा अवजड वाहनांवर बंदी, वाहतुकीत मोठे बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा