मुसळधार पाऊस आणि खवळलेल्या समुद्रामुळे गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेली उरण-मुंबई दरम्यानची जलसेवा शनिवार, २९ जुलै रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली आहे.
हेही वाचा
मुलुंड, घाटकोपरमध्ये बेस्टची बससेवा विस्कळीत; चालक संपावर
दुपारी 2:00 वाजता मुंबईच्या भाऊचा धक्का येथून पहिली बोट सोडण्यात आली. त्यानंतर तीन वाजल्यापासून दर तासाला मोरा बंदरातून प्रवासी बोटी नियमित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा