Advertisement

भारतीय सैनिकांची कामगिरी चित्रातून


भारतीय सैनिकांची कामगिरी चित्रातून
SHARES

लालबाग - लालबागच्या गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या हल्ल्याचे चित्र रेखाटले आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले. हल्ल्यात 7 तळ उद्ध्वस्त केले. कारवाईत 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले. या जवानांनी कशाप्रकारे नियोजनबद्ध कारवाई करुन हल्ला केला त्याचे चित्र या विद्यार्थ्यांनी काढले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा