Advertisement

आठवडी बाजार नावापुरते, शेतकरी मात्र हवालदील


SHARES

धारावी - शेतकऱ्यांना फायदा व्हावा या हेतूने मुंबई शहरात ठिकठिकाणी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येते. धारावीमध्ये पहिल्यांदाच आठवडी बाजार भरविण्यात आला. पण या आठवडी बाजाराचे तीन तेरा झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांनी आठवडी बाजारात विक्रीसाठी ठेवायला आणलेल्या अनेक भाज्या यावेळी तशाच खरेदीविना पडून राहिल्याचं चित्र पहायला मिळालं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा