Advertisement

भिवंडीत ऑटोरिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू तर चौघे जखमी

सगळे प्रवासी मुंबईहून परतत होते.

भिवंडीत ऑटोरिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू तर चौघे जखमी
SHARES

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ऑटोरिक्षा नाल्यात पडल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

ही घटना बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री मुंबई-नाशिक महामार्गावर कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. "मृत आणि जखमी हे ऑटोरिक्षा चालकाचे नातेवाईक आहेत आणि ते मुंबईहून परतत होते. चालकाची पत्नी, मेहुणी आणि मुलगी यांचा मृत्यू झाला आहे," अशी माहिती समोर आली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)


हेही वाचा

डोंबिवली : पोलिसाच्या पत्नीचा भाजप नेत्यावर विनयभंगाचा आरोप

नवी मुंबईत हेल्मेटचा वापर अनिवार्य

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा