शनिवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, हातांची स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी. यामुळे सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार आपण रोखू शकू. सर्व नागरिकांनी या त्रिसुत्रीचे पालन करावं व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केलं आहे.
हेही वाचा