१. ७६ लाख कोटींच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यानंतर सहा वर्षांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डीएमके नेता ए. राजा, कनिमोळी यांच्यासह इतर सर्व १७ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. सीबीआय त्यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे त्यांना दोषमुक्त करण्यात आले.