कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लालबाग परळ परिसरात 'ईडी'विरोधात अज्ञातांनी काही पत्रकं वाटल्याचा प्रकार घडला आहे. 'या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार' अशा आशयाची पत्रकं लालबाग परळ परिसरात वाटण्यात आली होती.
यांसारखे अनेक सवाल या पत्रकातून करण्यात आले आहेत. ही पत्रकं लालबाग परळ या भागामध्ये दिसून आली. मात्र, कोणी वाटली आणि यामागे नक्की कारण काय याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी ६ विशेष गाड्या
चौकशी राज ठाकरेंची झोप उडाली पोलिसांची