Advertisement

मनसेची चोपाचोपी सुरूच, अंबरनाथमधील 'एएसबी' कंपनीतील कर्मचाऱ्यांना चोपलं

काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांना चाप दिल्यानंतर 'एएसबी' इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील परप्रांतीय कामगारांना मंगळवारी ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

मनसेची चोपाचोपी सुरूच, अंबरनाथमधील 'एएसबी' कंपनीतील कर्मचाऱ्यांना चोपलं
SHARES
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा