Advertisement

संन्यास म्हणजे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचं पालन


SHARES

सद्गुरु म्हणतात की संन्यास म्हणजे घर, कुटुंबाला सोडणं नाही, आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्यांपासून दूर पळणं नाही, जंगल किंवा पर्वतावर जाऊन राहणं नाही. तर संन्यास म्हणजे स्वत:ची परीक्षा घेणं, आपल्या आत्मशक्तीने देवाला प्राप्त करुन घेणं, आपली सर्व कर्तव्य,जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पडणं. असं जर होत नसेल आणि घरात लक्ष्मी नांदत नसेल तर शिवलिंगावर 27 दिवस मधाचा अभिषेक करा, पश्चिम दिशेला तोंड करुन रोज लक्ष्मी मंत्राचा जप करावा. त्यामुळे या सर्व समस्या दूर होतील.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा